Monday, March 8, 2021
  • Login
Khaas Re
Advertisement
  • Home
  • राजकारण
    • Politics Posts
  • Health & Fitness
    • Health & Fitness Posts
  • प्रसिद्ध व्यक्तिमत्व
    • Celebrities Posts
  • History & Culture
    • History & Culture Posts
  • विनोदबुद्धी
    • Humor Posts
  • Inspiration
    • Inspiration Posts
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • राजकारण
    • Politics Posts
  • Health & Fitness
    • Health & Fitness Posts
  • प्रसिद्ध व्यक्तिमत्व
    • Celebrities Posts
  • History & Culture
    • History & Culture Posts
  • विनोदबुद्धी
    • Humor Posts
  • Inspiration
    • Inspiration Posts
  • Contact Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

अर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..

khaasre by khaasre
November 4, 2020
in काही वेगळे, जीवनशैली, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या, राजकारण
0
अर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..

अन्वय नाईक प्रकरणात आज सकाळी अर्नब गोस्वामीला अटक झाली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपाने या अटकेचा निषेध केला आहे. देशाचे गृहमंत्री ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. अटकेनंतर एक व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये अर्णब पत्रकारांना सांगत आहे कि मला मारले आहे.

आज कोर्टात अर्णबला हजर करण्यात येणार आहे. त्याने काही गंभीर आरोप पोलिसावर केले आहे कि त्याला मारहाण झाली आहे. अर्णब गोस्वामीचे वकील यांनी मिडीयाला बोलताना पुढील प्रमाणे माहिती दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे कि त्याच्या हाताला आणि पाठीला पोलिसांनी मारहान केली. घरातील लोकांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच अर्णबला घरात ३ तास पोलिसांनी कोंडून ठेवले होते असे सांगितले आहे.

अर्णबच्या हाताला दुखापत होती ती अजून वाढविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असे म्हणणे आहे. हि मारहाण दोन पोलिसांनी केली असे अर्णबचे म्हणणे आहे. इतकेच नाहीतर त्याच्या अटकेची माहिती पत्नीला देण्यात आली नव्हती असे सांगितले आहे. त्याच्या हाताला बांधलेली पट्टी पोलिसाकडून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. असे अनेक आरोप अर्णब व त्याच्या वकिलाकडून लावण्यात आले आहे.

परंतु सत्य काय हे चौकशी नंतर पुढे येणारच आहे. अर्णब गोस्वामी याने अन्वय नाईक यांचे ८३ लाख बुडविले आणि त्यानंतर हे प्रकरण झाले होते. २०१८ साली पोलिसाकडे नाईक कुटुंबांनी तक्रार केली परंतु यावर चौकशी सखोल न होता हे प्रकरण दाबण्यात आले असा नाईक कुटुंबाचा आरोप आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक अथवा शेअर करायला विसरू नका.

Previous Post

भारतीय “पत्रवाळी” विदेशात पोहचवणारी जोडी, वर्षाला कमवितात एवढे पैसे..

Next Post

अन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का ?

Next Post
अन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का ?

अन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2021 Website Design: Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Frequently Asked Questions (FAQ)
  • Gallery
  • HOME
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare. 9579794143

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In